चोळाप्पांची भूमिका साकारणाऱ्या स्वानंदला त्याच्या सासूबाईंनी केली अशी मदत

स्वानंद बर्वे म्हणजेच कलर्स वाहिनीवरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेतील चोळाप्पा खूप लोक हे स्वामींचे भक्त असतात पण चोळप्पा विषयी त्यांना यांना तितकीशी माहिती नव्हती मग त्यांनी त्यांच्या आजीकडून आईकडून आणि विशेषतः त्यांच्या सासूबाईंनकडून कारण त्या स्वामींची पोथी अगदी रोज वाचतात तर त्यांच्याकडून चोळप्पा विषयी माहिती त्यांना

मिळाली स्वानंद म्हणतात की चोळप्पा आणि त्यांचे सर्व कुटुंब हे खरतर खूप भाग्यवान म्हणायला पाहिजे कारण अक्कलकोट मधील सगळ्यात जास्त वर्ष स्वामी हे चोळप्पाच्या घरी राहिले अनेक स्वामींच्या अनेक लीला या चोळप्पांच्या घरात झाल्या कारण आपण रोज आताच्या आयुष्यात सजह वावरत असतो पण चोळप्पाचे वावरणे वेगळे असणार कारण स्वामी

समोर आल्यानंतर चोळप्पा त्यांच्या समोर कसे उभे राहत असतील त्यांच्याकडे कसे बघत असतील त्यांना नमस्कार कसा करत असतील चोळप्पांचे डोळे स्वामींना कसे पाहत असतील तर या सगळ्या गोष्टींचा विचार करायला या सगळ्या लोकांनी मार्गदर्शन केले त्यामुळे ही भूमिका साकारायला त्यांच्या या सल्याचा किंवा मार्गदर्शनाचा खूप उपयोग होतो आणि महत्त्वाचं

म्हणजे ज्यांचे शब्द ते बोलतात ते म्हणजे या मालिकेचे लेखक शिरीष लाटकर प्रत्येक पात्र लाटकर सर आपल्या लिखाणातून जिवंत करतात आणि स्वामींच्या काळात स्वामींच्या सहवासात घेऊन जातात त्यामुळे सगळेजण चांगल्या पद्धतीने त्या काळातील भाषा त्या काळातले संवाद बोलू शकतात असे स्वानंद बर्वे म्हणतात

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *